हरि ओम श्रीराम अंबज्ञ
आपल्या लाडक्या सद्गुरूनीं श्रीसद्गुरू पुण्यक्षेत्रं, नीमगाव, अंमळनेर हे तीर्थक्षेत्र सर्व श्रद्धावानांसाठी खुले केले आहे.
श्रीवर्धमान व्रताधिराजाचे उगम स्थान असलेल्या या पवित्र ठिकाणी जाऊन व्रतपुष्प अर्पण करण्याचा आनंद काही औरच ! यात पर्वणी म्हणजे या पूर्ण व्रताच्या महिन्यात या पुण्यक्षेत्रंमध्ये दत्तयाग करण्याची सुसंधी बापूरायाने सर्वांना खुली केली आहे.
इथे जाण्यासाठी रस्त्याने जाण्याचा मार्ग उपलब्ध आहेच पण या वर्षी तिकडे ट्रेनने जायचा कमी खर्चाचा पर्याय उपलब्ध झाला आहे. त्याबाबत लिहावेसे वाटले.
खान्देश एक्सप्रेस ही ट्रेन मंगळ, गुरु आणि रविवारी बांद्रा टर्मिनस वरून सुटून सकाळी अंमळनेरला पोहोचते.
त्याच संध्याकाळी ती अंमळनेर वरून परतीच्या प्रवासाला सुरुवात करून दुसऱ्या दिवशी पहाटे बांद्र्याला परत येते.
बापूरायाच्या कृपेनें अगदी एका दिवसात जाऊन परतता येते.
अंमळनेर ते नीमगाव हे 25 किमीचे अंतर जीप किंवा टमटम रिक्षाने पार पाडता येते.
पुण्यक्षेत्रला नाश्ता, फ्रेश होऊन नंतर व्रतपुष्प, दर्शन आणि जेवण करून त्याच वाहनाला संध्याकाळी अंमळनेर रेल्वे स्थानकाला सोडायला बोलावू शकतो.
ही ट्रेन रविवार, मंगळवार आणि गुरुवार खालील वेळेप्रमाणे सुटते...
ट्रेन *19003* मुंबई ते अंमळनेर
बांद्रा 00:20
बोरिवली 00:47
विरार 01:21
अंमळनेर 09:33
ट्रेन *19004* अंमळनेर ते मुंबई
अंमळनेर संध्याकाळी 7:28
विरार 03:58
बोरिवली 04:22
बांद्रा टर्मिनस 05:05
...तर मग चला निघूया पुण्यक्षेत्रंला !
नाथसंविध 😊
आपल्या लाडक्या सद्गुरूनीं श्रीसद्गुरू पुण्यक्षेत्रं, नीमगाव, अंमळनेर हे तीर्थक्षेत्र सर्व श्रद्धावानांसाठी खुले केले आहे.
श्रीवर्धमान व्रताधिराजाचे उगम स्थान असलेल्या या पवित्र ठिकाणी जाऊन व्रतपुष्प अर्पण करण्याचा आनंद काही औरच ! यात पर्वणी म्हणजे या पूर्ण व्रताच्या महिन्यात या पुण्यक्षेत्रंमध्ये दत्तयाग करण्याची सुसंधी बापूरायाने सर्वांना खुली केली आहे.
इथे जाण्यासाठी रस्त्याने जाण्याचा मार्ग उपलब्ध आहेच पण या वर्षी तिकडे ट्रेनने जायचा कमी खर्चाचा पर्याय उपलब्ध झाला आहे. त्याबाबत लिहावेसे वाटले.
खान्देश एक्सप्रेस ही ट्रेन मंगळ, गुरु आणि रविवारी बांद्रा टर्मिनस वरून सुटून सकाळी अंमळनेरला पोहोचते.
त्याच संध्याकाळी ती अंमळनेर वरून परतीच्या प्रवासाला सुरुवात करून दुसऱ्या दिवशी पहाटे बांद्र्याला परत येते.
बापूरायाच्या कृपेनें अगदी एका दिवसात जाऊन परतता येते.
अंमळनेर ते नीमगाव हे 25 किमीचे अंतर जीप किंवा टमटम रिक्षाने पार पाडता येते.
पुण्यक्षेत्रला नाश्ता, फ्रेश होऊन नंतर व्रतपुष्प, दर्शन आणि जेवण करून त्याच वाहनाला संध्याकाळी अंमळनेर रेल्वे स्थानकाला सोडायला बोलावू शकतो.
ही ट्रेन रविवार, मंगळवार आणि गुरुवार खालील वेळेप्रमाणे सुटते...
ट्रेन *19003* मुंबई ते अंमळनेर
बांद्रा 00:20
बोरिवली 00:47
विरार 01:21
अंमळनेर 09:33
ट्रेन *19004* अंमळनेर ते मुंबई
अंमळनेर संध्याकाळी 7:28
विरार 03:58
बोरिवली 04:22
बांद्रा टर्मिनस 05:05
...तर मग चला निघूया पुण्यक्षेत्रंला !
नाथसंविध 😊